
Police Bharti Previous Questions Papers 05 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

1. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
1) 1974 साली
2) 1984 साली
3) 1954 साली
4) 1964 साली
उत्तर : 1) 1974 साली
2. महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र ( CFSD) कोठे स्थित आहे ?
1) पुणे
2) मुंबई
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 3) नागपूर
3. डिसेंबर 2022 मध्ये कोणते राज्य दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3) केरळ
4) तेलंगणा
उत्तर : 1) महाराष्ट्र
4. भारतीय वनस्पती सर्वेक्षण ( botanical survey of India) चे मुख्यालय कोठे आहे ?
1) मुंबई
2) कोलकाता
3) दिल्ली
4) चेन्नई
उत्तर : 2) कोलकाता
5. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर- जनरल कोण होते ?
1) मौलाना आझाद खान
2) अब्दुल गफार खान
3) डॉ.राजेंद्र प्रसाद
4) चक्रवर्ती राजगोपालचारी
उत्तर : 4) चक्रवर्ती राजगोपालचारी
6. खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहे ?
1) आरबीआय
2) नाबार्ड
3) केंद्रीय अर्थमंत्रालय
4) सेबी
उत्तर : 1) आरबीआय
7. राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले ?
1) रुद्रसेन पहिला
2) इंद्र तिसरा
3) कृष्ण राजा पहिला
4) दंतिदुर्ग
उत्तर : 3) कृष्ण राजा पहिला
8. खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे ?
1) नागमाई
2) ई. व्ही. रामस्वामी नायकर
3) सी. एन. अन्नदुराई
4) अण्णाई ई. व्ही. आर
उत्तर : 2) ई. व्ही. रामस्वामी नायकर
9. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरती राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?
1) 1677 साली
2) 1674 साली
3) 1659 साली
4) 1650 साली
उत्तर : 2) 1674 साली
10. जागतिक रंगभूमी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 27 मार्च
2) 12 फेब्रुवारी
3) 4 जानेवारी
4) 27 डिसेंबर
उत्तर : 1) 27 मार्च
11. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ काय होतो ?
1) ज्यातून आर्थिक लाभ नाही असे काम करणे
2) सर्वांना आवडेल असे काम करणे
3) सांगेल तेवढेच काम करणे
4) जाणून बुजून नाजूकपणा दाखवण्याची वृत्ती
उत्तर : 1) ज्यातून आर्थिक लाभ नाही असे काम करणे
12. भारतातील राष्ट्रपती द्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?
1) कॅनडा
2) ऑस्ट्रेलिया
3) यु.एस. ए
4) यू.के.
उत्तर : 1) कॅनडा
13. ‘ऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?
1) जुनागड
2) हैद्राबाद
3) काश्मीर
4) लिंमडी
उत्तर : 2) हैद्राबाद
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
14. यंत्रमानवाला नागरिकत्व बहाल करणारे खालीलपैकी कोणते राष्ट्र हे जगातील पहिले राष्ट्र ठरले ?
1) अमेरिका
2) जपान
3) सौदी अरेबिया
4) अफगाणिस्तान
उत्तर : 3) सौदी अरेबिया
15. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय आहे . डोळे निवणे
1) मत्सर वाटणे
2) थक्क होणे
3) झोप लागणे
4) पाहून तृप्त होणे
उत्तर : 4) पाहून तृप्त होणे
16. हॉलीबॉल या खेळात प्रत्येक संघात किती खेळाडू असतात ?
1) 6 खेळाडू
2) 8 खेळाडू
3) 5 खेळाडू
4) 11 खेळाडू
उत्तर : 1) 6 खेळाडू
17. केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
1) हत्ती
2) सिंह
3) पाणपक्षी
4) चितळ
उत्तर : 1) हत्ती
18. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) टेबल टेनिस
2) बास्केटबॉल
3) फुटबॉल
4) लॉन टेनिस
उत्तर : 4) लॉन टेनिस
19. नुकताच लागू झालेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1) बांधकाम व्यवसाय
2) बँक व्यवसाय
3) पर्यटन व्यवसाय
4) शेती व्यवसाय
उत्तर : 1) बांधकाम व्यवसाय
20. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण ?
1) मो मान
2) गयान मोत्रे
3) पी. ए. संगमा
4) दलाई लामा
उत्तर : 4) दलाई लामा
21. सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणता खेळाडू प्रसिद्ध आहे ?
1) पुनम राऊत
2) कविता राऊत
3) पी.टी.उषा
4) नीरज चोप्रा
उत्तर : 2) कविता राऊत
22. माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
1) बाबा आढाव
2) अनुताई वाघ
3) अण्णा हजारे
4) मेधा पाटकर
उत्तर : 3) अण्णा हजारे
23. नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे ?
1) नाम फाउंडेशन
2) पाणी फाउंडेशन
3) ग्रीन पीस
4) सह्याद्री देवराई
उत्तर : 1) नाम फाउंडेशन
24. ‘गंगा पाणी वाटप’ करार कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे ?
1) भारत -चीन
2) भारत- पाकिस्तान
3) भारत- बांगलादेश
4) भारत- नेपाळ
उत्तर : 3) भारत- बांगलादेश
25. मॉडर्न इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) रजनी पामदत्त
2) नीरज चौधरी
3) शशी थरूर
4) आर. के. नारायण
उत्तर : 1) रजनी पामदत्त
Mock test