Vanrakshak Bharti IMP Questions 2023 : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

प्रश्न १ : ‘दिन-ए- इलादी’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
१) शहाजहान
२) अकबर ✔
३) औरंगजेब
४) हुमायून
प्रश्न २ : चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?
१) रौलेट कायदा ✔
२) पिट्सचा कायदा
३) भारत सरकारचा कायदा 1919
४) भारतीय वृत्तपत्र कायदा
प्रश्न ३ : ‘उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया’ असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?
१) असहकार चळवळ
२) सविनय कायदेभंग ✔
३) चले जाव चळवळ
४) रौलेट अॅक्ट चळवळ
प्रश्न ४ : भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?
१) पोर्तुगीज ✔
२) इंग्रज
३) डच
४) फ्रेंच
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
१) हिंद केसरी
२) राय बहादुर
३) केसर –ए-हिंद ✔
४) सर
प्रश्न ६ : ‘चौरी चौरा’ घटनेने ………… हे आंदोलन संपुष्टात आले ?
१) रौलेट विरोधी सत्याग्रह
२) छोडो भारत
३) असहकार चळवळ ✔
४) सविनय कायदेभंग
प्रश्न ७ : राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
१) सन 1920 ✔
२) सन 1918
३) सन 1921
४) सन 1922
प्रश्न ८ : आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) डॉ.अभय बंग
३) संत गाडगेबाबा
४) बाबा आमटे ✔
प्रश्न ९ : ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) बाबा आमटे
२) शरद जोशी ✔
३) विकास आमटे
४) प्रकाश आमटे
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
प्रश्न १० : ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची रचना कोणी केली ?
१) संत रामदास
२) संत तुकाराम
३) संत ज्ञानेश्वर
४) संत एकनाथ ✔
प्रश्न ११ : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
१) अटकपूर्व जामीन
२) रिट ऑफ मॅडमस
३) हेबीअर्स कोर्पस ✔
४) प्रतिषेध
प्रश्न १२ : सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषविणारी व्यक्ती कोण ?
१) पंडित नेहरू ✔
२) इंदिरा गांधी
३) अटलबिहारी वाजपेयी
४) मनमोहन सिंग
प्रश्न १३ : 44 व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले ?
१) समता
२) संपत्ति ✔
३) स्वातंत्र्य
४) स्थलांतर
प्रश्न १४ : भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?
१) लालकृष्ण आडवाणी
२) सी. राजगोपालचारी
३) सरदार पटेल ✔
४) मोरारजी देसाई
प्रश्न १५ : बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला ?
१) 1986 साली
२) 1994 साली
३) 2000 साली ✔
४) 2009 साली
प्रश्न १६ : भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत ?
१) संसद
२) राष्ट्रपती
३) पंतप्रधान
४) सर्वोच्च न्यायालय ✔
प्रश्न १७ : क्ष-किरण (X-ray) शोध 1895 मध्ये कोणी लावला ?
१) डॉ.जगदीशचंद्र बोस
२) विल्यम रॉटजेन ✔
३) न्यूटन
४) आईनस्टाईन
प्रश्न १८ : खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही ?
१) थोरीयम
२) युरेनियम
३) रेडियम
४) सोडीयम ✔
प्रश्न १९ : ‘रेडियो कार्बन डेटिंग’ ही आधुनिक पद्धत कशासाठी वापरली जाते ?
१) ऊर्जा निर्मितीसाठी
२) पुरातन वस्तूंचे वय ठरविण्यासाठी ✔
३) प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २० : ‘कॅटॅलिटिक कनव्हर्टर’ हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसविले जाते ?
१) धूर सोडणार्या भागात ✔
२) पेट्रोल टाकीत
३) बॅटरीत
४) वरीलपैकी नाही
प्रश्न २१ : जायकवाडी धरण ………….. या नदीवर बांधलेले आहे ?
१) भीमा नदी
२) कोयना नदी
३) तापी नदी
४) गोदावरी नदी ✔
प्रश्न २२ : कोयना नदी ही …………. या नदीची उपनदी आहे ?
१) तापी नदी
२) भीमा नदी
३) सावित्री नदी
४) कृष्णा नदी ✔
प्रश्न २३ : खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?
१) मोरगाव
२) पाली
३) गणपतीपुळे ✔
४) रांजणगाव
प्रश्न २४ : मांजरा पठार कोणत्या भागात आहे ?
१) खानदेश
२) विदर्भ
३) पश्चिम महाराष्ट्र
४) मराठवाडा ✔
प्रश्न २५ : ‘एलोरा’ लेण्यांमध्ये कोणत्या धर्माचे शिल्प पाहायला मिळते ?
१) हिंदू
२) बौद्ध
३) जैन
४) वरील सर्व ✔

